मुंबई । अंदमानात मान्सून दाखल झाला असून पावसाने नैऋत्य मान्सून संपूर्ण अंदमान निकोबार बेटे, संपूर्ण अंदमान समुद्र व्यापला आहे. तर मान्सून आता दक्षिण-पूर्व /
कृषी
पुढच्या ३-४ तासांत राज्यात वादळी पाऊस, ३ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून इशारा
मुंबई । नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून सोमवारी अंदमानात दाखल झाल्यानंतर आता महाराष्ट्रात पावसाचे आगमन कधी होणार, याचे वेध सर्वांना लागले आहेत. अशात हवामान
‘या’ दिवशी महाराष्ट्रात मान्सून धडकणार
मुंबई । हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवारी, काही दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आणि इथं सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. आला रे बाबा
सर्वांसाठी आनंदाची बातमी; पुढच्या ४८ तासात मान्सून धडकणार
मुंबई । गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तप्त झळा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण, यंदा मान्सून भारतात १० दिवस
राज्य बाजार समितीवर महाविकास आघाडीचे एकहाती वर्चस्व, भाजपला धोबीपछाड
मुंबई । राज्य बाजार समिती संघावर महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले असून मविआ नेत्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी अभिनंदन
रोजगाराची हमी पण अत्यंल्प मजुरी, वर्षभरानंतर झालेली वाढही चक्रावून टाकणारी
पुणे । मजुरांच्या हाताला काम मिळावे आणि यामधून त्याच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने रोजगार हमी योजनेला सुरवात केली आहे. योजनेचे स्वरुप
फळांचा राजा मुंबईच्या बाजारात! वाशी मार्केटमध्ये 1 लाख हापूस आंब्यांच्या पेट्यांची आवक, आंबे घेण्यासाठी गर्दीच गर्दी
जगभरातील लोकांना भुरळ घालणारा देवगड हापूस मुंबईच्या बाजारात दाखल झालाय. त्यामुळे आंबा प्रमींची बाजारात गर्दी दिसतेय. तर व्यापारी वर्ग देखील हापूस आंब्याची खरेदी मोठ्या
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच ‘या’ 5 भाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर
➤बीन्स । यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते आणि योग्य प्रमाणात सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते. यासोबतच नसा स्वच्छ करण्यातही हे गुणकारी आहे. त्यातील अँटिऑक्सिडंट्स
देशभरात 43 लाखांहून अधिक शेतकरी करतात सेंद्रिय शेती
मुंबई । सेंद्रिय शेती पध्दतीमध्ये वाढ व्हावी यासाठी केंद्र सरकारचा कायम पुढाकार राहिलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदा यांची ही महत्वकांक्षा आहे. काळाच्या ओघात
अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, राज्यात रब्बी पिकांचं मोठं नुकसान
राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली पिकं गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच राज्यात काही